भाषाभिमान नसलेले राज्यकर्ते

आज महाराष्ट्रातच मराठीची स्थिती न सुधारता ती दिवसागणिक खालावत आहे. याचे मूळ कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताला व महाराष्ट्राला लाभलेले भाषाभिमान नसलेले राज्यकर्ते ! राज्यकर्त्यांप्रमाणे समाजही तितकाच दोषी आहे; कारण त्यानेही तसे होऊ दिले.

No comments: